रेवतीच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरल्याने नीताताई खूप आनंदात होत्या. मालतीबाईही उत्साहाने कामं करत होत्या. त्यांच्या मदतीला श्वेता आली होती. दोघींनी मिळून सारे अंगण सजवले.
“आई – बाबा येतील गं. काय गडबड आहे? आता सध्या तरी इथे फक्त तू आणि मीच आहोत. मी असं ऐकलं आहे की तू छान कविता करतेस म्हणे?
लग्न मोडल्याची बातमी रेवतीपर्यंत पोहोचली आणि ती लगबगीने माहेरी आली. मुलाकडील मंडळींच्या अवास्तव मागण्या ऐकून तिलाही धक्काच बसला. तात्या आणि नीताताई नाराज होते
“नीता माझंही चुकलचं. आपली मुलगी परस्पर लग्नाचा निर्णय घेते, म्हणून दुखावलो होतो मी. वाटायचं हे प्रेम वगैरे सारं काही खोटं असतं. आपल्यावेळी असं होतं तरी कुठे?
रेवतीने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. पहिलीच मुलाखत आल्याने रेवती थोडी अस्वस्थ झाली. नाही म्हणता म्हणता सारंग तिला ऑफिसमध्ये सोडायला गेला.
रेवती आणि सारंग तिथेच चार दिवस राहिले पण अबोला घेऊनच. एकमेकांच्या सोबत असूनही नसल्याप्रमाणे. रेवती कधी कधी सारंगशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सारंग तिच्याशी बोलत नव्हता.
Subscribe to our weekly newsletter. We don’t send any spam email ever!
आमच्या वेबसाइटवर मराठीत प्रेमकथा, माहितीपर्यंती व लेखकून वाचण्याचे महत्त्व याबद्दलची कथा, मराठी कथा व सामाजिक जीवनातील अनुभवांचे सामावलेले कथांचा संग्रह आहे. आपल्या 'आमच्याबद्दल' पृष्ठावर, वाचण्याचे महत्त्व व सातत्याचे महत्त्व अनुभवू शकणारा आणि समाजातील सुरुवातीला मराठीतला वाचण्याचे महत्त्व समजून घेणारा संदेश देतो.
Copyright 2024 RitbhatMarathi. All rights reserved.